Posts

योगेश शिंदे आणि बुक टेल्स,पुस्तकप्रेमींसाठी प्रेरणा!

Image
योगेश शिंदे आणि बुक टेल्स, पुस्तकप्रेमींसाठी प्रेरणा! सिंहगड लोणावळ्याला अभियांत्रिकीचे शिक्षण शिकत असताना, माझ्या वाचनाच्या आवडीनुसार मला गरज वाटणारी परदेशी लेखकांची किंवा इतर विशेष पुस्तके शोधणे एक मोठी जबाबदारी होती. अशा वेळी, साई बुक डेपो चे प्रामाणिक आणि तितकेच उत्साही मालक योगेश शिंदे  यांची मदत अतिशय मोलाची ठरली. फोनवरून लोणावळ्यातून पुस्तकांची मागणी केल्यानंतर, ती पुस्तकं उपलब्ध करून कुरिअरद्वारे पाठवण्याची त्यांची तत्परता आणि वचनबद्धता वाखाणण्याजोगी होती. ग्राहकांच्या प्रत्येक फोनला तत्काळ उत्तर देणाऱ्या आणि त्यांच्या गरजांचा आदर राखणाऱ्या योगेश शिंदे  यांनी मला आणि अनेक वाचनप्रेमींना उपयुक्त पुस्तके मिळवून दिली. आता, त्यांच्या बुक टेल्स या नव्या वास्तूमध्ये वाचनाच्या क्षेत्रातील सर्व काही उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. पुस्तकांच्या या नवीन प्रवासाला आणि त्यांच्या बुकटेल्य पुस्तकालय माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.  सारंग मोकाटे पुणे -9890220001 Yogesh Shinde and Book Tales, Inspiration for book lovers! While studying engineerin...

solar energy application and government subsidy.

Image
Hello friends, Energy required for run all electrical gadget  a routine in our daily life. From waking up in the morning, electricity is used for mobile charging, induction cookers for heating food, refrigerators for keeping food cold, internet services, pumping water from the tank to fill the tank above, for industrial production. We buy the electricity required for that from the electricity producer and pay them the electricity bill every month. Day to day demand and supply of electricity huge difference therefore  If there is some deficiency then  load shedding of electricity has to be done. To overcome all such things we need to use electricity properly and saving electricity will help to solve all the above problems. Technology has proven that modern green energy i.e. solar energy can be an alternative to all these problems because the use of solar energy does not have any side effects on human life and it has been recognized worldwide as green energy. India is the l...

चंगळवाद आणि भारतीय सामाजिक व्यवस्थेच वाटोळ.

 समाज  व्यवस्थेमध्ये आपण वावरताना काही घटकांचे आणि व्यवस्थेचे आपण पालन केले तर रूढी परंपरा जपल्या तर येणाऱ्या पिढीला आपल्या सणाचे महत्त्व अधोरेखित होऊन येणाऱ्या नवीन पिढीला त्याचा बोध होऊन सामाजिक बांधिलकी अखंडित राहून समाज व्यवस्थेमध्ये आपण चांगले योगदान तरुण पिढीचे राहील. चंगळवादी नवीन आयटी उद्योगामुळे दिवसभर काम रात्रभर काम शनिवार ,रविवार आउटिंग असा फेऱ्यात अडकलेला तरुण चंगळवादाच्या मोठ्या इन्फानाईट लूप मध्ये सापडलेला आहे या सर्वांचा नवीन तरुण पिढीवर खूप गंभीर परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. नवीन लग्न झालेली जोडपी या परिणामाची भक्षस्थानी जाताना दिसतात. चौका चौकात आय वी एफ डॉक्टरांचे दवाखाने हे हे चंगाळवादी संस्कृतीचं दुष्परिणाम म्हणावे लागतील. रात्री काम दिवसभर झोप यामुळे व्यायाम हा विसरून गेलेला प्रकार आपल्याला दिसत आहे त्यामुळे अर्धांग वायू चे रुग्ण संख्या भरपूर वाढलेली आहे. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती ही आता आधुनिक यंत्रसामग्री वापरून केली जाते त्यामुळे शारिरीक कष्ट याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे माणसाच्या जीवनपद्धतीत अमुलाग्र बदल होत आहेत. फाई...

कोकणातील शिमगा आणि पालखी उत्सव

 दररोज सकाळी लोकलचा प्रवास करून आपल्या कामावर गेलेला कोकणी चाकरमानी जेव्हा आपल्या गावाकडे शिमगा आणि पालखीसाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो तेव्हा शिमगा उत्सवाचं महत्व काय असतं हे वेगळं सांगायला नको. शिमग्याला कोळी बांधव आपापल्या होळीला हार फुले लावून त्याची आरती करून अग्नी दिला जातो त्यानंतर सुवासिनी महिला त्या अग्निभोवती महाप्रसाद म्हणून नैवेद्य अग्नीला अर्पण करून अगदी देवाचे आभार मानण्याचं सण म्हणजे  होळी. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा आनंद बालगोपाळ घेत असतात त्याचबरोबर थोर मोठेपण आपापल्या मित्र-मैत्रिणींना रंग लावून रंगपंचमीची स्नेह वृद्धिंगत होत असतो. होळीच्या दिवसापासून गाव देवाची पालखी प्रत्येक गावातील सदस्य आणि वाड्यावर गाव देवाची भक्ती भावाने पूजा, आरती त्यानंतर प्रसाद असा ठरलेला कार्यक्रम प्रत्येक भक्ताच्या घरी नियोजित केला जातो त्यामुळे वातावरणात प्रसन्नता येते आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात त्यातून कोकण संस्कृतीचं दर्शन जगाला होतं. पालखीच्या निमित्ताने चाकरमाने आपापल्या गाव देवाची मनोभावे प्रार्थना करतात त्यामुळे आपल्या इच्छा आकांक्ष...

सोलार एनर्जी योजना महत्व,घरगुती आणि व्यापारी वापर

Image
नमस्कार मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जेचा वापर हा नित्याचाच आहे. सकाळी उठल्यापासून मोबाईल चार्जिंग साठी, जेवण गरम करण्यासाठी इंडक्शन कुकर, फ्रिज मधील पदार्थ थंड ठेवण्यासाठी, इंटरनेट सेवेसाठी,टाकीतल पाणी पंप करून वरील टाकीत पाणी भरण्यासाठी, औद्योगिक उत्पादनासाठी, विजेचा वापर केला जातो. त्यासाठी लागणारी वीज आपण वीज निर्मात्याकडून विकत घेऊन त्यांना वीज बिल महिना देत असतो. दिवसेंदिवस विजेची मागणी आणि पुरवठा या मद्ये काही प्रमाणात कमतरता असल्यास भारनियमन करावे लागते. अशा सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी आपल्याला विजेचा वापर योग्य पद्धतीने आणि विजेची बचत केल्यामुळे वरील सर्व समस्या सुटण्यास हातभार लागेल. या सर्व समस्यांवर आधुनिक ग्रीन एनर्जी म्हणजे सोलर एनर्जी हा पर्याय आहे असू शकतो हे तंत्रज्ञानाने सिद्ध केले आहे कारण सौर ऊर्जेचे वापराचे काही दुष्परिणाम मानवी जीवनावर होत नसल्यामुळे आपण त्याला ग्रीन एनर्जी म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. भारतामध्ये सौर ऊर्जा वापरामध्ये  अग्रेसर असून आधुनिक सोलर प्लांट , फ्लोटिंग सोलार प्लांट, ग्रीड कनेक्टिव्हिटी असलेले सोलर प्लांट, सोलार कार पार्क, स...

गोरगरीब काबाड कष्टकरी माणसांच्या घरांची वस्ती,बिल्डर-माननीय-प्रशासन मनपा आली मस्ती.

गोरगरीब काबाड कष्टकरी माणसांच्या घरांची वस्ती, बिल्डर-माननीय-प्रशासन मनपा आली मस्ती. भारताच्या सुसंस्कृतीत  वटपौर्णिमेच्या दिवशी आंबील ओढा या ठिकाणी झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध करून लेखाला सुरुवात करत आहे.  गंगेचा उगम गंगोत्री याठिकाणी झाला असला तरी नदी गंगा मुळे जमीन  सुपीक होऊन सर्व पिक घेतल्यामुळे मानवाच्या प्रगतीमध्ये गंगेला अमूल्य महत्त्व आहे. अनेक उद्योगधंदे, ऊर्जा प्रकल्प पाणी उपलब्ध असल्यामुळे उभारले आणि लोकवस्ती ही वाढली. पुणे हे मुळा, मुठा नदीवर वसलेले शहर आहे. पाणी,ऊर्जा आणि सुपीक जमीन असल्यामुळे पुणे शहराची भरभराटी झाली. शहरीकरण वाढल्यामुळे पुण्यात दिवसेंदिवस राहण्याचा प्रश्न कठीण होत गेला लोकांना मिळेल तिथं आसरा घेऊ लागले. त्यातून नंतर भाईगिरी,वसाहतवाद,भांडण निर्माण झाले. आंबील ओढ्याचा पाच एकरचा भूखंड बाजार भाव तीनशे कोटी रुपये असल्यामुळे याकडे सर्वांच्या नजरा वळल्या. त्याच्या शेजारून ओढा वाहत असल्यामुळे त्याला आंबील ओढा असे नामकरण करण्यात आले. कष्टकऱ्यांची वसाहत असलेल्या या ठिकाणी एस आर ए प्रकल्प उभा करून मोठा फायदा कसा घेता येईल यादृष्टीने सर्व बिल्डर मंड...

सोशल मीडिया सर्वात प्रभावी माध्यम - महेश म्हात्रे

Image
पुणे-  लोकसभा,विधानसभा निवडणुकीपासून ग्रामपंचायत निवडणुकीपर्यत सोशल मीडिया प्रभावी माध्यम ठरत आहे.त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आणि नेते सोशल मीडियाकडे वळले आहेत.यातू...